सध्या संपूर्ण राज्याला भारनियमनाचे चटके बसत आहेत. तेलंगणसाठीचे आंदोलन आणि उत्तर भारतात आलेला पूर यामुळे कोळशाची ठप्प झालेली आवक, ऑक्टोबर हीटमुळे वाढलेली विजेची मागणी.... अशा कारणांमुळे म्हणे वीजनिर्मितीवर परिणाम झाला आहे. स्वाभाविकच त्याची परिणिती भारनियमनात झाली आहे. या पार्श्वभूमीवर माझी लोडशेडिंग ही कविता इथे देत आहे. ही कविता ठाण्यात झालेल्या ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लक्षवेधी ठरली होती. नुकत्याच पुण्याजवळ भोसरी इथे झालेल्या गदिमा कविता महोत्सवातही ही कविता मी सादर केली होती. त्या कार्यक्रमातील कविता सादरीकरणाचा व्हिडिओ इथे दिलेल्या लिंकमध्ये आहे. http://www.youtube.com/watch?v =9UCmTKHIMAA
No comments:
Post a Comment